Welcome to BookShop Online Shop!
-80%

पाणिग्रहण

20.00

पाणिग्रहण

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

पाणिग्रहण

आचार्य अत्रे (ऑगस्ट १३इ.स. १८९८ – जून १३इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखककवीनाटककारसंपादकपत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart