एकाच दैनिकात स्तंभ लिहिणाऱ्या वेगवेगळ्या लेखकांच्या निवडक लेखांचे त्यांनी स्वतःच सिद्ध केलेले हे पुस्तक त्यातही असे स्तंभलेखक अगदी वेगवेगळ्या वातावरणातील असतात ,तेव्हा तर पुस्तकाचा बाजच बदलून जातो एका दैनिकात कॉलम…
लेखिकेने सक्षमतेनं चितारलेली स्त्री मनाची सखोलता आणि त्यांचे विविध कंगोरे याची सशक्त गुंफण. स्त्री-मन हे गहन आणि अनेक पदरी असतं. त्याचे अनेक पदर हे न उलगडलेले असतात. त्यामुळे स्त्री-मनाविषयी किंवा…
जीवनाच्या वाटेवर अनेक प्रकारची वळणे येतात. त्या वळणावर कधी ऊन, कधी सावली, कधी पावसाचा ओलावा, तर कधी ग्रीष्म ऋतूचा रुक्षपणा, तर कधी वसंत ऋतूची हिरवीगार हिरवळ आपण अनुभव करत असतो.…
जोडप्यांमध्ये असणाऱ्या समस्या, सहजपणाने केले जाऊ शकतील असे उपाय, त्यावर कसं बोलावं, काय करावं इत्यादी बद्दल मार्गदर्शन व्हावं या हेतूने ही लेखमाला लिहिली. त्याला अपेक्षेहून अधिक असा प्रतिसाद लाभला, अनेकांनी…
गोष्ट आहे अच्चुत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकाची. पुस्तकाबद्दल इथे काहीही लिहीत नाहीये ...ते सगळं मी गोष्टीत सांगितलं आहे. माझी ही गोष्ट जरूर ऐका. इअरफोन्स लावून ऐका…