एकाच दैनिकात स्तंभ लिहिणाऱ्या वेगवेगळ्या लेखकांच्या निवडक लेखांचे त्यांनी स्वतःच सिद्ध केलेले हे पुस्तक त्यातही असे स्तंभलेखक अगदी वेगवेगळ्या वातावरणातील असतात ,तेव्हा तर पुस्तकाचा बाजच बदलून जातो एका दैनिकात कॉलम…
एकारलेपणातून नाकरलेपण आलेला हा अर्धवट आणि रासवट समाज आपण येणाऱ्या पिढीला देणार असु तर या देशाला काही भविष्य नाही पण वेळ गेलेली नाही त्यासाठी आपल्याला कलेचे बोट पकडावे लागणार आहे…